Wednesday, October 20, 2010

असे मित्र असावेत ......

असे मित्र असावेत ......

1) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे
आयुष्याचं सोनं होतं.
2) आयुष्यात
भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
3)दु:ख कवटाळत बसू नका; ते
विसरा आणि सदैव हसत रहा.
4) आयुष्यात
काही करून दाखवायचे असेल तर आपण काय
आहोत ? यापेक्षा आपण काय होऊ
शकतोयाचा विचार करायला हवा, जगात
अशक्य काहीच नसतं.
5)मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत
नाही , हे जितकं खरं तितकेच
त्या प्रगतिचामार्ग दाखवीत नाही, हे
ही खरं.
6) गंजण्यापेक्षा झिजणे
केव्हाही चांगले !यशाजवळ
पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट
नसतो .
7) आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त
एक टक्का आणि परिश्रमाचा भाग
नव्याण्णव टक्के असतो .
8) आपण
वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू.
आपला पतंग मात्र निश्चितच
नियंत्रितकरु शकतो
.9)तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ
कराल तर त्यातून तुम्हालापरमेश्वर
दिसेल .
10) थोरांचे सदगुण घेणे हीच
त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
11) थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज
ही असतेच .
12) दुर्बल व्यक्ती एखादे
उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु
लागते तेव्हा धाडस वसाहस हे गुण
तिच्यात आपोआप येतात .
13) दु:ख
विभागल्याने कमी होते आणि सुख
विभागल्याने वाढते .


असे मित्र असावेत ......

No comments: